
इंडियन क्रिकेट कोन्सिलने यावर्षी होणाऱ्या T-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा भार्ट्सत न होता आता ओमान व युरोपमध्ये होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आईसीसी ने हा निर्णय घेतला आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान यांचा सामना दुबईतील मैदान खेळवण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी होणारी T-20 क्रिकेट स्पर्धा ही 17 ऑक्टोम्बर पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी ही 14 नोव्हेंबरला दुबईत खेळवली जाईल. 17 ऑक्टोम्बर रोजी ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्या सामन्याने या स्पर्धेची सुरवात होईल. एकमेकांचे कट्टर व जुने प्रतीस्पर्धी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात 30 ऑक्टोबर रोजी तर भारत व पाकिस्तान मध्ये 24 ऑक्टोम्बर रोजी सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचा पहिला व दुसरा उपांत्य सामना 10 व 11 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना हा 14 नोव्हेंबरला दुबईत खेळवला जाईल.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
