कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असतानाच राज्यात डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे रुग्ण सापडू लागले आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो असे मत तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या विषाणूचे संक्रमण वाढत असताना राज्यातील दुसरा तर मुंबईतील पहिला बळी आज गेला.
27 जुलै रोजी राज्यात डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा दुसरा बळी गेला आहे. यापूर्वी ही जून महिन्यात राज्यात पहिला बळी हा रत्नागिरी संगमेश्वर येथे गेला होता. तर दुसरा बळी हा मुंबईतील 60 वर्षीय महिलेचा गेला आहे.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H1bXCMqHUYV2v1SygtgWWg
Related
Published by TIMESMARATHINEWS
©️2024 Times Marathi News, Media Network
Editor - Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri
ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा
🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg
👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg
🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक 8390380101
View all posts by TIMESMARATHINEWS